‘ज्योती क्रांती’ | jyoti kranti च्या जामखेड शाखेचे १८ व्या वर्षांत पदार्पण !

(jyoti kranti multistate Jamkhed branch) ज्योती क्रांतीने राज्यात अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेला आहे. राज्यातील ग्राहकांचा विश्वास संपादन करत आर्थिक क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी…

केंद्रीय मंत्री नारायण राणे झाले ट्रोल : या कारणामुळे नेटकऱ्यांनी धु धु धुतले

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी कोकणच्या दौर्‍यावर जाण्यापूर्वी फेसबुक व ट्विटर एक पोस्ट केली. यात त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर रायगड जिल्ह्यातील तळीये गावाची…

World cadet wrestling championship | महिला कुस्तीपटू प्रिया मलिकने पटकावले सुवर्णपदक

प्रियाने बेलारूसच्या कुस्तीपटूला ५-०  च्या फरकाने पराभूत करत हे सुवर्ण पदक मिळवलं आहे. प्रियाने२०१९ मध्ये पुण्यात खेलो इंडियामध्येही सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्याचवर्षी २०१९ मध्ये दिल्लीमध्ये १७ व्या स्कूल गेम्समध्येही तिने सुवर्ण जिंकलं…

पश्चिम महाराष्ट्रात महाप्रलय : बाप रे ! ६४१ गावांना बसलाय पुराचा तडाखा: ९० हजार नागरिकांचे स्थलांतर,…

राज्यातील सांगली, कोल्हापूर सातारा, पुुणे, रत्नागिरी आणि रायगडचा तसेच ठाणे या सात जिल्ह्यांना पुराचा मोठा तडाखा बसला आहे. सांगली जिल्ह्यात ४२  हजार ५७३, सातारा जिल्ह्यातील ०५ हजार ६५६ जणांना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ४० हजार ८८२ जणांना…

जामखेड पोलिस स्टेशनच्या 10 पोलिस कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत पदोन्नती 

जामखेड पोलिस स्टेशनमध्ये विविध पदावर कार्यरत असलेल्या दहा पोलिस कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत पदोन्नती झाली आहे.शनिवारी दुपारी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड व पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात यांच्या हस्ते पदोन्नती झालेल्या सर्व दहा…

Tokyo Olympics India | ऑलिम्पिकमध्ये भारताने खाते उघडले; मीराबाई चानूने रचला इतिहास

मीराबाई चानु ही २६ वर्षे वयाची महिला खेळाडू आहे. तीने ४९ किलो वजन गटात वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत मीराबाईने प्रथम ८७ किलोचे वजन उचलले व नंतर ११५ किलोचे वजन उंचावून इतिहास रचला. दोन्ही मिळून तिने एकूण २०२…

सायबांनो हाफीसात तासंतास फोनवर बोलताय ? मग आता सावधान

शासकीय कार्यालयात अनेक अधिकारी व कर्मचारी सतत मोबाईलवर बोलत असल्याचे दिसून येतात. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना नाहक ताटकळत थांबावे लागते. तंत्रज्ञानाच्या जमान्यात मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. शासकीय…

अश्रुंचा महापुर : राज्यात पावसाने घेतले १२१ बळी !

संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसानं अक्षरशा: हाहा:कार माजलाय.राज्यातील अनेक भागात महापुराचा तडाखा बसलाय.अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यात ०८ ते १० ठिकाणी दरडी कोसळल्या घटना घडल्याने आतापर्यंत १२१ जणांचा मृत्यू…

जामखेड तालुक्यातील | निराधार महिलांना 21 शिवण यंत्र व 33 पिठ गिरणी यंत्र वाटप !

कोरोना महामारीने अनेक कुटूंबातील कर्त्या पुरुषांवर काळाने घाला घातला. त्यामुळे अनेक जबाबदऱ्यांचे ओझे महिलांच्या खांद्यावर येऊन पडले. या कुटुंबांना आधार देण्यासाठी आ. रोहित पवार तसेच त्यांच्या मातोश्री सुनंदा पवार या परिश्रम घेत आहेत.या…